कृषी
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: कोकण, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मुंबई /जालना कव्हरेज न्यूज: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. हवामान खात्याने (IMD) येत्या २४ तासांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. ...
जालना जिल्ह्यात पावसाचा जोर: सहा मंडळांत अतिवृष्टी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जालना/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून, रविवारी दुपारनंतर पावसाने काहीशी उघडीप दिली. शनिवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे ...
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्रावर ताबडतोब कारवाई करा… शेतकरी योद्धा मयूर बोर्डे यांची मागणी
जालना /जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा उपलब्ध असताना न देणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ...
जाफ्राबाद तालुक्यात हुमणी अळीचे थैमान; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शासना कडून नुकसान भरपाईची मागणी
जाफराबाद/ जालना कव्हरेज न्यूज: जाफराबाद तालुक्यातील हिवराकाबली गावातील शेतकऱ्यांना हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. हिवराकाबली येथील शेतकऱ्यांसह आसपासच्या ...
त्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय?
मुंबई (जालना कव्हरेज न्यूज): महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी फक्त मध्यस्थ ...
शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेतत्त्वावर घेणार सरकार, पहा एकरी किती रुपये मिळणार भाडे; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!
मुंबई/जालना कव्हरेज न्यूज: महाराष्ट्र सरकारने वन्यप्राणी क्षेत्रालगत असलेल्या बफर झोनमधील शेतजमिनींसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, अशा शेतजमिनी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार ...
सौर कृषी पंप घेण्यासाठी आता कुठेच जाण्याची गरज नाही; घरूनच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर माहिती
मुंबई / जालना कव्हरेज न्यूज: ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ (Magel tyala saur krushi pump yojana) ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा ...
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कठोर कारवाई होणार, सुधारित पीक विमा योजनेची घोषणा
मुंबई / जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांना फसवणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कठोर कारवाई करून त्यांना शासनाच्या यादीतून कायमस्वरूपी वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासोबतच ...
राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद; ३१ हजार कोटींची थकबाकी; ‘या’ १५ जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी; शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा
मुंबई/ जालना कव्हरेज न्यूज:राज्यातील सुमारे १ कोटी २९ लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी बँकांच्या कर्जाच्या थकबाकीमुळे अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांकडे ...
Shetkari Karj mafi: शेतकरी कर्जमाफीवर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य; मर्सिडीजवाल्यांना कर्जमाफी नाही!
अमरावती/जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा (Shetkari Karj mafi) मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं ...