कृषी
कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? हे सरकार गोरगरिबांचं नसून धनदांडग्यांचं, नाना पटोलेंचा हल्लाबोल
Nana Patole on Govt : महाराष्ट्रात ओला दुष्काळ असताना नियम सांगून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची टीका ...
मातीशी घट्ट नाळ जोडलेले अधिकारी, पूरग्रस्त कुटुबांना लाखोंची मदत, जगाच्या पोशिंद्याला मायेचा आधार
सोलापूर : शेतकऱ्यांना आपण जगाचा पोशिंदा, अन्नदाता म्हणतो. पण सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडलाय. अतिवृष्टी आणि पुरामुळं शेतकऱ्यांच्या घराचं, पिकांचं आणि त्याचबरोबर जमिनींचं मोठं ...
3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय जारी, 648 कोटी 15 लाख रुपयांचा निधी वितरणास मान्यता
मुंबई : राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे 3 हेक्टरच्या वाढीव मर्यादेबाबत शासन निर्णय घोषित केला आहे. यापूर्वी 2 हेक्टर पर्यंत मदत केलेल्या ज्या खातेदारांना जमीन ...
पावसाची आकडेवारी दाखवली कमी, अनुदान वगळले, शेतकऱ्यांचं थेट गोदावरीच्या पात्रात जलसामाधी आंदोलन
Parbhani : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. मात्र स्कायमेट या संस्थेने पावसाची आकडेवारी कमी दाखवली होती. त्यामुळं हे मंडळ ...
PM किसानचा 21 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार? ‘या’ राज्यांमध्ये आधीच केला जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती
PM Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वकांक्षी योजना आहे. आत्तापर्यंत या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना ...
पोलिसांनी दादागिरी करु नये, रविकांत तुपकर आक्रमक, शेतकरी आक्रोश मोर्चावेळी पोलिसांसोबत बाचाबाची
Ravikant Tupkar : नांदेडमध्ये रविकांत तुपकर यांच्या उपस्थित शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर रविकांत तुपकर व पोलिसांमध्ये ...
महापुरामुळं सोलापूर जिल्ह्याचं 867 कोटी रुपयांचं नुकसान, एक ते दोन दिवसात पैसे मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
Solapur News : नुकत्याच आलेल्या महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला आहे. जिल्ह्यातील एकूण नुकसान 867 कोटी रुपयांचे झाले आहे. याचा अहवाल शासनाला ...
ऊस परिषदेत कोणते ठराव झाले? उसाला पहिली उचल किती? राजू शेट्टींचा कारखानदारांसह सरकारला इशारा
Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज जयसिंगपूरमध्ये 24 वी ऊस परिषद आयोजित केली होती. यावेळी काटा मारीसह एफआरपी, ...
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्लॅकमेलर आहे काय? काटा मारीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल, म्हणाले, दररोज एक कारखाना 15 लाख रुपये ढापतो
Raju Shetti : देवेंद्र फडणवीस ज्यावेळी 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यावेळी मी साखर कारखाने काटा कसे मारतात याचे पुरावे दिले होते. कारखाने ...
पूर परिस्थिती पाहण्यासाठी तहसीलदारांची दोन किलोमीटर पायपीट, वाळू विक्रीची परवानगी द्या, शेतकऱ्यांची मागणी
Latur News : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी आला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडला होता. यामुळं अनेक भागातील नद्यांना ...





